शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

India China Faceoff : नियंत्रण रेषेजवळ चीनचे ४० हजार सैन्य; सध्या भारताची आणखी सैन्यमाघारी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:44 IST

१४ जुलैला कमांडरांच्या चौथ्या टप्प्याच्या चर्चेनंतर चारपैकी दोन ठिकाणांवरील संपूर्ण सैन्य माघारीनंतर पुढील चर्चेबाबत अनिश्चितता आहे.

नवी दिल्ली : चीनने आपल्या भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या असून, लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी आपले तब्बल ४० हजार सैनिक आणून ठेवले आहेत. मात्र भारतीय लष्कर व हवाई दलही तिथे सज्ज आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला आणि जवानांच्या तयारीचे कौतुक केले.

चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताकडून आणखी सैन्यमाघारी करण्यात येणार नाही. भारतीय लष्कर दीर्घ पल्ल्याच्या रणनीतीची तयारी करीत आहे. एवढेच नव्हे, तर भारत आणखी काही लष्कर विशिष्ट जागी तैनात करण्याच्याही तयारीत आहे, असे समजते.

१४ जुलैला कमांडरांच्या चौथ्या टप्प्याच्या चर्चेनंतर चारपैकी दोन ठिकाणांवरील संपूर्ण सैन्य माघारीनंतर पुढील चर्चेबाबत अनिश्चितता आहे. गलवान खोऱ्यात पॅट्रोलिंग पॉइंट १४ पासून (पीपी१४) दोन्ही सैन्यांनी माघार घेतलेली आहे, तसेच पीपी१५ वरून चीनच्या सैनिकांनीही एलएसीवरून सैन्यमाघारी घेतली आहे. तरीही सध्या तेथे दोन्ही बाजूंचे ५० सैनिक एकमेकांपासून १ किलोमीटर अंतरावर आहेत. भारत आणि चीनदरम्यान पेंगाँग त्सो या वादग्रस्त ठरलेल्या फिंगर ५ वरून चीनने माघार घेतली आहे.

हिवाळ्यात असते मोठे आव्हान

च्हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्याबाबत सूत्रांनी सांगितले की, आजपर्यंतच्या अनुभवानुसार या काळात येथे सैन्य तैनातीची गरज असते. त्यामुळे तेथे साठा करणे गरजेचे असते. च्परिवहन, पुरवठा व सैन्य साहित्याच्या बाबतीतही ही व्यवस्था गरजेची आहे. आम्ही यावर तोडगा शोधत आहोत; पण हे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान