शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

चार महिन्यांत २५ लाख लोकांना मिळाला रोजगार; नोकऱ्या गेल्याने अनेक लोक वळले शेतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:17 IST

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे.

नवी दिल्ली : यावर्षीच्या मे ते आॅगस्ट या काळात २५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या काळात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४0 कोटी ४९ लाखांच्या आसपास होती, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४0 कोटी २४ लाख लोक नोकरीमध्ये होते.

याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे. या संस्थेने म्हटले की, या २५ लाख रोजगारांमुळे आनंद वाटावा, असे मात्र नाही. कारण कमी कौशल्य असणाºयांनाच तो उपलब्ध झाला. या अहवालानुसार उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान (आयटी) व आर्थिक सेवा (फायनान्शिअल सर्व्हिसेस) यांतील रोजगारही कमी झाले आहेत. दुसरीकडे शेती क्षेत्रात अधिक रोजगार मिळाले. शेतीबरोबरच किरकोळ व्यापार (रिटेल ट्रेड), वैयक्तिक स्वरूपाची मोलमजुरीची कामे, (पर्सनल नॉन प्रोफेशनल सर्व्हिसेस) आणि बांधकाम या चार क्षेत्रांत ७0 टक्के लोक कमी कौशल्याचे काम करीत होते.इथे कमी झाल्या नोकऱ्याया सर्व्हेनुसार गेल्या वर्षभरात देशातील उत्पादन क्षेत्रातील ९ लाख रोजगार कमी झाले. वस्त्रोद्योगात तब्बल २२ लाख रोजगार कमी झाले.बांधकामाशी संबंधित सिमेंट, टाइल्स, विटा या उद्योगांतील ४ लाख रोजगार कमी झाले. संघटित उद्योगांतील रोजगार गेल्यामुळे अकुशल वा कमी कौशल्य असलेल्या लोकांना पुन्हा शेतीकडे वळावे लागले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी