शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:29 IST

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली.

भुवनेश्वर : लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे गुरुवारी सकाळी कटकपासून १५ किलोमीटर अंतरावरील नरगुंडी स्टेशनपाशी रुळावरून घसरल्याने १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही गाडी एका मालगाडीवर आदळली आणि रुळावरून पाच डबे घसरले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. अतिशय दाट धुक्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला मालगाडी दिसली नाही आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.जखमी ओडिशाचे आहेत की, त्यात मुंबई वा महाराष्ट्रातील कोणी आहे, हेही स्पष्ट झाले नाही. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी कटक तसेच मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने व्यवस्था केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. जखमींना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रेल्वेची अ‍ॅक्सिडेंट मेडिकल व्हॅनही पाठविण्यात आली. या अपघातामुळे आठ ते नऊ दूर पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यात भुवनेश्वरहून मुंबईला येणाºया एका गाडीचाही समावेश होता. 

टॅग्स :railwayरेल्वे