शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मरकजमधील ३७९ कोरोना पॉझिटिव्ह; १९ जणांचा मृत्यू : १,८०० क्वारंटाइनमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:35 IST

महाराष्ट्रातील दोन्ही मृत्यू नवी मुंबईत झाले एसून त्यापैकी एक व्यक्ती सम्मेलनाल प्रतिनिधी म्हणून आलेला फिलिपीन्सचाचा नागरिक आहे.

नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘आलमी मरकज’ या तब्लिग-ए-जमात’च्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी होऊन घरी परत गेलेल्या किमान ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विविध राज्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयास कळविण्यात आली आहे.

राज्यांकडून केंद्राला कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार सकाळपर्यंत या सम्मेलनाशी संबंधित किमान १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ तेलगंममधील ,महाराष्ट्र, दिल्ली व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक व बिहारमधील प्रत्येकी एक मृत्यू तब्लिगशी संबंधित आहे.

महाराष्ट्रातील दोन्ही मृत्यू नवी मुंबईत झाले एसून त्यापैकी एक व्यक्ती सम्मेलनाल प्रतिनिधी म्हणून आलेला फिलिपीन्सचाचा नागरिक आहे. दिल्लीत दोन मृतांमध्ये एक तमिळनाडूचा तर एक मलेश्यिाचा आहे. सर्वांचा शोध पूर्ण झाल्यावर लागण झालेल्यांचा व मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

२० राज्यांमध्ये परतल्याचा संशय

केंद्र सरकारने अशा येथून गेलेल्या सर्वांना हुडकून ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल त्यांना इस्पितळांमध्ये दाखल करण्याचे व लक्षणे न दिसणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. संमेलनाला हजर राहिलेले दोन हजारांहून अधिक लोक किमान २० राज्यांमध्ये परतले असल्याचा संशय आहे. यांचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत