शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मागील 3 वर्षात पोलिस कस्टडीमध्ये 348 जणंचा मृत्यू, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:43 IST

Parliament mansoon session: केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देतमिळनाडुत पोलिस कस्टडीत झालेल्या बाप-लेकाच्या मृत्यूची देशभर चर्चा

नवी दिल्ली: पोलिस कस्टडी किंवा तुरुंगात अनेकदा कैद्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडतात. पोलिसांच्या या जाचक कारवायांविरोधात अनेकदा आवाजही उठवला जातो. आता याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, मागील तीन वर्षात तुरुंगात 348 कैद्यांचा मृत्यू झालाय, तर 1189 जणांना मारहाण झाली आहे.    

लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कस्टडीमध्ये 2018 मध्ये 136, 2019 मध्ये 112 आणि 2020 मध्ये 100 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, 2018 मध्ये 542, 2019 मध्ये 411 आणि 2020 मध्ये 236 जणांवर जाचक अत्याचार करण्यात आले.

तमिळनाडुतील घटनेची देशभर चर्चामागच्या वर्षी कोरोना लॉकडाउनदरम्यान तमिळनाडुमध्ये झालेल्या एका घटनेची देशभर चर्चा झाली होती. तमिळनाडुत पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे फेनिक्स यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यांनी लॉकटाउन काळात आपली मोबाइलचे दुकान चालु ठेवल्यामुळे पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.

टॅग्स :Parliamentसंसदjailतुरुंग