शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मोठी बातमी! दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून पाठवल्या गेल्या ३०० मुली; कोण आहेत या मुली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:36 IST

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली :

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे. या मुलींना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सतत अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोण आहेत या मुली?राज्यातील यंत्रणा हरवलेल्या व्यक्तींचे रजिस्टर धुंडाळून यातील किती मुली परत मिळाल्या याचा तसेच हरविल्या, पण त्याची नोंद नाही, याची माहिती काढण्यात येत असल्याचे समजते. धर्मांतर करून लग्न केलेल्या मुलींचा विशेष करून लग्न करून परदेशी रवाना झालेल्या मुलींचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे, अशीही माहिती मिळते आहे.

राज्यांना अलर्टनिर्यात केलेल्या मुलींची संख्या ३०० पर्यंत असावी असा अंदाज व्यक्त करीत यात धर्मांतरीत मुलींचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता केंद्रीय यंत्रणांनी वर्तवली आहे. या दृष्टीने सर्व राज्यांना महिनाभरापूर्वीच सतर्क करण्यात आले आहे.

- १०० मुलींना यापूर्वी दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. - ७०० महिलांना पाकिस्तानच्या विविध भागांतील कॅम्पमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत असल्याचे २००९ मध्ये समोर आले होते.मोहाली बॉम्बहल्ल्यामागे आयएसआयचा हात९ मे २०२२ रोजी मोहाली येथे पंजाब पोलिसांच्या गुप्तवार्ता विभाग मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाला. यासाठी रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता. यामागे आयएसआयचा हात असल्याचे विविध यंत्रणांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

सौंदर्याला प्राधान्यमुलींना सीमापार पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यासाठी मुलींच्या सौंदर्याला प्राधान्य दिल्याचाही यंत्रणांना संशय. हनी ट्रॅपसाठी वापरप्रशिक्षणानंतर दहशतवादी हल्ले व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी त्यांचा वापर  केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान