शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

३० हजार लोकांच्या नोक-या धोक्यात; कमी वेतनावर रोजगार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:43 IST

दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.

बंगळुरू/नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.टीमलीज सर्व्हिसेस, मॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेस, एबीसी कन्सल्टंट्स, रँडस्टँड इंडिया आणि कोर्न फेरी यांनी ही माहिती दिली. जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रातील परिस्थिती बदलली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने वायरलेस व्यवसाय बंद केला आहे. टाटा समूहाने व्यवसाय भारती एअरटेलला विकला आहे. या प्रक्रियेत १२ महिन्यांत २० हजार ते ३० हजार लोकांना रोजगार गमवावा लागेल.टीमलीज सर्व्हिसेसचे रितूपर्ण चक्रवर्ती यांनी सांगितले की, जे लोक पायाभूत सेवा व नेटवर्किंग इंजिनीअरिंग, विक्री व वितरण, दूरसंचार अभियांत्रिकी, एचआर, वित्त, कॉल सेंटर आणि अन्य सहायक क्षेत्रात काम करीत आहेत, त्यांच्या नोकºयांना धोका आहे. दूरसंचार क्षेत्रावर तब्बल ८ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे.एबीसी कन्सल्टंट्सचे विवेक मेहता म्हणाले की, एकीकरण प्रक्रिया व खर्चकपात यात रोजगाराचा बळी जाणार आहे. मध्यम ते वरिष्ठ व्यवस्थापकांच्या नोकºयांना अधिक धोका आहे.कोर्न फेरी इंडियाचे गौरव बर्मन यांनी सांगितले की, दूरसंचार उद्योग सॉफ्टवेअर आधारित नेटवर्क व इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेस तसेच विक्री व वितरण या विभागातील नोकºयांत कपात होईल. (वृत्तसंस्था)मोठा पगार घेणारे संकटातमॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक ए. जी. राव यांनी सांगितले की, ४० हजार ते काही लाख इतके वेतन घेणाºया तंत्रज्ञ आणि अभियंत्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळू शकते. नोकºया टिकविण्यासाठी अथवा नव्या नोकºया मिळविण्यासाठी या लोकांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील.

टॅग्स :Indiaभारत