शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

३० लाख सरकारी नोकऱ्या देणार; काँग्रेसची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:24 IST

यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) मंजूर केल्यानंतर येत्या काही दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काय आहेत आश्वासने... -- अग्निपथ योजना बंद करणार.- पेपरफूट प्रकरणासाठी कडक कायदे.- जॉब कॅलेंडर जारी करणार- सरकारी परिक्षेचा फॉर्म मोफत- पदवी, पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीसाठी भत्ता.- रोहित वेमुला याच्या नावाने कायदा.- खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.- महिलांसाठी दरमहा ६ हजार रुपये- नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण- गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये- कोर्टात महिलांची संख्या वाढविणार- स्वस्तात गॅस सिलिंडर- जातनिहाय जनगणना- ओबीसी आरक्षण वाढवणार- एमएसपीनुसार दर- सर्वांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक