शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीच्या लाटेचे २५ बळी, उत्तर प्रदेशला सर्वाधिक फटका; धुक्यामुळे रस्ते, हवाई, रेल्वेला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 06:28 IST

उत्तर प्रदेशातील कार्डिऑलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त ७२३ रुग्णांनी गुरुवारी तपासणी करून घेतली.

नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, त्याचा सर्वात मोठा तडाखा उत्तर प्रदेशला बसला.  तिथे कडाक्याच्या थंडीमुळे पक्षघात व हृदयविकाराच्या झटका येऊन २५ जणांचा मृत्यू झाला. १७ जण वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच मरण पावले. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे. पंजाब, हरियाना, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील २४ तास थंडी कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेशातील कार्डिऑलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त ७२३ रुग्णांनी गुरुवारी तपासणी करून घेतली. सात रुग्णांचे कडाक्याच्या थंडीमुळे  रुग्णालयात निधन झाले. नॉयडा, गाझियाबाद, अयोध्या, कानपूर, लखनऊ, बरेली, मोरादाबाद आदी ठिकाणी तापमानात घट झाली आहे. हरयाणा, राजस्थान, पंजाबमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढला. तर काश्मीरमध्ये किमान तापमान किंचित वाढले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागातही कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. 

या कारणांमुळे होतो मृत्यूहृदयविकार तज्ज्ञांनी सांगितले की, थंडीच्या दिवसात हृदय तसेच मेंदू यांच्या क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. कडाक्याच्या थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे रक्तदाब वाढून लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यात काही जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

दिल्लीत ३० विमानांच्या उड्डाणाला विलंबउत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी थंडीमुळे दाट धुक्याचे साम्राज्य आहे. त्याचा रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. गुरुवारी दिल्लीत तीन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती, तर शुक्रवारी या शहरातील आयानगर भागात १.८ अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्लीमध्ये खराब हवामानामुळे ३० विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. २६ रेल्वेगाड्या दिल्लीला उशिरा पोहोचल्या. कडाक्याची थंडी आणि धुकेय यामुळे अनेक शहरांमधील जनजीवन पुरते विस्कळित झाली आहे.

टॅग्स :weatherहवामानUttar Pradeshउत्तर प्रदेश