शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्षभरात 223 दहशतवाद्यांना कंठस्नान; 80 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:56 IST

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमध्ये यंदाच्या वर्षभरात 223 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. हा गेल्या 8 वर्षातील ...

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमध्ये यंदाच्या वर्षभरात 223 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. हा गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. याआधी 2010 मध्ये 232 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यंदा 429 घटना घडल्या. तर 77 नागरिक मारले गेले आहेत. तर दोन्ही वर्षी प्रत्येकी 80 जवान शहीद झाले आहेत. 

आजपर्यंत काश्मीरच्या घाटीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा मिळत होता. मात्र, आता हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे. आता स्थानिक नागरिक जवानांना मदत करत आहेत. तर या दहशतवाद्यांना स्थानिक दहशतवादी आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांकडूनही मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या वर्षी काश्मीरमध्ये 213 दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता असून अद्याप तीन आठवडे शिल्लक आहेत. यंदा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये 93 विदेशी दहशतवादी होते. महत्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये स्थानिक निवडणुकांच्या घोषणेनंतर 80 दिवसांत 81 दहशतवादी मारण्यात आले. तर 25 जून ते 14 सप्टेंबरदरम्यान 51 दहशतवादी मारण्यात आले. 

काश्मीरमध्ये अद्याप 300 दहशतवादी सक्रीयकाश्मीरमध्ये अद्याप 250 ते 300 दहशतवादी सक्रीय आहेत. स्थानिक नागरिकांना चिथावणी देऊन दहशवादी संघटनांमध्ये भरती केले जात आहे. हिज्बुल मुजाहिदीन आणि अन्य दहशतवादी संघटना ही भरती करत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मृत्यूतही वाढ होत आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी