शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

‘पीपीई’ निर्मितीसाठी २0 कंपन्या तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:43 IST

चीन, सिंगापूर, कोरियावरील अवलंबित्व कमी होणार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आरोग्य आणीबाणीतून पहिला धडा घेत भारताने आरोग्य क्षेत्रातील इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व करण्यासाठी भक्कम पाऊल उचललले आहे. कोरोनात नव्हे तर जीवघेण्या संसर्गजन्य आजारात रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक पीपीई किटच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने २० भारतीय कंपन्यांना बळ दिले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्याही तात्काळ देण्यात आल्या. वीस कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे पीपीई किटसाठी चीन, सिंगापूर व दक्षिण कोरियावर असलेले भारताचे अवलंबित्व कमी होईल. कंपन्यांनी युद्धपातळीवर पीपीईची निर्मिती सुरू केली आहे.पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची (पीपीई) कमतरता देशात भासणार नाही. जिथे आवश्यक आहे तेथे तात्काळ पीपीई पोहोचवले जात आहेत. कोरोना रूग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई मिळतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली. १ कोटी ७० लाख पीपीई खरेदी करण्यात येतील. ४९ हजार वेंटीलेटर्सदेखील तयार ठेवण्यात आले असल्याची माहित आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी दिली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, सरसकट प्रत्येकाला पीपीईची गरज नसते. त्याच्या वापराचे काही नियम आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ ते पाळत आहेत. कोरोनाच्या रुग्णात सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. त्यापैकी गंभीर रुग्णावर उपचार करणाºयांना पीपीईची गरज असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या