शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘पीपीई’ निर्मितीसाठी २0 कंपन्या तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:43 IST

चीन, सिंगापूर, कोरियावरील अवलंबित्व कमी होणार

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आरोग्य आणीबाणीतून पहिला धडा घेत भारताने आरोग्य क्षेत्रातील इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व करण्यासाठी भक्कम पाऊल उचललले आहे. कोरोनात नव्हे तर जीवघेण्या संसर्गजन्य आजारात रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक पीपीई किटच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने २० भारतीय कंपन्यांना बळ दिले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्याही तात्काळ देण्यात आल्या. वीस कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे पीपीई किटसाठी चीन, सिंगापूर व दक्षिण कोरियावर असलेले भारताचे अवलंबित्व कमी होईल. कंपन्यांनी युद्धपातळीवर पीपीईची निर्मिती सुरू केली आहे.पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची (पीपीई) कमतरता देशात भासणार नाही. जिथे आवश्यक आहे तेथे तात्काळ पीपीई पोहोचवले जात आहेत. कोरोना रूग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई मिळतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली. १ कोटी ७० लाख पीपीई खरेदी करण्यात येतील. ४९ हजार वेंटीलेटर्सदेखील तयार ठेवण्यात आले असल्याची माहित आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी दिली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, सरसकट प्रत्येकाला पीपीईची गरज नसते. त्याच्या वापराचे काही नियम आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ ते पाळत आहेत. कोरोनाच्या रुग्णात सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. त्यापैकी गंभीर रुग्णावर उपचार करणाºयांना पीपीईची गरज असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या