शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:42 IST

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

नालगोंडा - तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्याच्या वड्डिपटला गावाजवळ शुक्रवारी एक ट्रॅक्टर अलिमिनेटी माधव रेड्डी प्रकल्पाच्या कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिला ठार झाल्या. त्यापैकी आठ जणींची ओळख पटली आहे. अन्य २0 जणांना वाचवण्यात पोलीस व स्थानिक रहिवाशांना यश आले आहे. त्यातील काहींना बराच मार लागला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ३० शेतमजूर प्रवास करत होते. ते सर्व पद्मावती थंडा गावातील रहिवासी होते आणि पुलिचेरा येथे रोजंदारीच्या कामावर निघाले होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले होते. त्यातील काही जणांना स्वत:चा जीव वाचविण्याची संधीदेखील मिळाली नाही. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसल्याने ६ जणांचा बळीपश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६वर साहाचल्क गावानजीक एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसला. त्यामुळे स्टॉलमध्ये चहा पीत बसलेले सहा जण ठार व बारा जण जखमी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसला.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या