शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पूर्व भारतातील नवे १४५ जिल्हे बनणार कोरोनाप्रसाराचे हॉटस्पॉट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 04:59 IST

केंद्र सरकारचा अंदाज । परतणाऱ्या मजुरांमुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील १४५ नवीन जिल्ह्यांची यादी तयार केली आहे, जे यापुढच्या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाच्या प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकतात. हे जिल्हे मुख्यत्वे पूर्व भारतात आहेत. यातील निम्म्याहून अधिक जिल्हे आसाम, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशात आहेत. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यांमध्ये परतू लागल्याने येथील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणाले की, पूर्वेकडील बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी १२ राज्यांत कोरोना रुग्णसंख्या फार कमी होती; परंतु मागील तीन आठवड्यांत ती झपाट्याने वाढत आहे. त्रिपुरा, मणिपूरमधील संख्या एक अंकी होती, ती ही आता वेगाने वाढते आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान आदी मोठ्या राज्यांचा आकडा आधीपासून वेगाने वाढत होता. परंतु झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदींचा आकडाही गेल्या काही दिवसांत वेगाने वाढू लागला आहे. गुप्ततेच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितले की, या पूर्व भारतातील राज्यांचा आकडा प्रामुख्याने महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आदी मोठ्या राज्यांतून परतणाऱ्यांमुळे वाढत आहे. येणारे गर्दीने येत आहेत.

नियमांचे कठोर पालन करण्याची गरजच्आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या या १४५ जिल्ह्यांमधील बाधितांचा एकूण आकडा २ हजार १४७ इतका आहे. ही संख्या देशातील एकूण बाधितांच्या केवळ २.५ टक्के इतकी आहे. या जिल्ह्यांतील प्रशासनाने विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी तयार केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी वेळीच केली, तर हा प्रसार नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या