शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 09:34 IST

लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे.

नवी दिल्ली- जिनीवामध्ये ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ)  2016साठी जगातील सगळ्यात 15 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे. तर दिल्ली सहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे.

2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे. पण अजूनही बोर्डाने 2017 च्या हवेत असलेल्या पीएम 2.5 चा डेटा जारी केला आहे. 2016च्या शेवटी वायू प्रदूषणची समस्या सोडविण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. ऑक्टोबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन, डिसेंबर 2015मध्ये इन्वारमेंटल कंपनसेशन चार्ज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एनसीआर शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय अशा विविध गोष्टी सहभागी आहेत. डब्ल्यूएचओचा रिपोर्ट 2016 पर्यंतचा असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपायांच्या परिणामाची नेमकी माहिती समोर आली नाही.  2010च्या रिपोर्टनुसार दिल्ली दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. त्यानंतर पेशावर आणि रावलपिंडीचा नंबर होता. त्यावेळी दुनियेतील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या इतर शहरांमध्ये फक्त आगराचा समावेश होता. 2011 च्या रिपोर्टमध्येही दिल्ली व आगरा प्रदूषित शहरांच्या यादीत होतं व उलानबाटर दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. 2012मध्ये परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताच्या 15 शहरांचा सहभाग आहे. 2013, 2014 आणि 2015मध्ये दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या चार ते सात शहरांचा समावेश होता.