शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

पीएम-किसानमध्ये अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 03:41 IST

केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते.

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेत २०.४८ लाख अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. ‘कॉमनवेल्थ ह्यूमन राइटस्‌ इनिशिएटिव्ह’ (सीएचआरआय) या संस्थेचे वेंकटेश नायक यांनी सादर केलेल्या माहिती अधिकार याचिकेवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अयोग्य शेतकऱ्यांची ‘अपात्र शेतकरी’ आणि ‘प्राप्तिकरदाता शेतकरी’ अशी दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.  यातील ५५.५८ टक्के शेतकरी प्राप्तिकर दाते आहेत. उरलेले ४४.४१ टक्के शेतकरी ‘अपात्र शेतकरी’ या गटातील आहेत. त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नायक यांनी सांगितले की, ३१ जुलै २०२० पर्यंत १,३६४.१३ कोटी रुपये अयोग्य शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत. निधी चुकीच्या हाती पडल्याचे सरकारी आकडेवारीवरूनच दिसून येते. बहुतांश अयोग्य शेतकरी पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील आहेत. पंजाबातील सर्वाधिक  २३.१६ टक्के (४.७४ लाख लाभार्थी) अयोग्य शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना