शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लष्कराच्या शिबिरावरच दरड काेसळून १३ जवानांचा मृत्यू; मणिपूरमधील घटना, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:28 IST

प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली.

इंफाळ : मणिपूरमधील नाेनी जिल्ह्यात एका रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात टेरिटाेरियल आर्मीच्या १३ हून अधिक जवानांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्यामुळे इजेई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे त्याआधीचा भाग जलमय हाेण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. त्यामुळे अनेक जवान ढिगाऱ्याखाली अडकले. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह काढले आहेत. आणखी किमान ४० जण दबलेले असल्याची शक्यता आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी घटनेनंतर एक आपात्कालीन बैठक बाेलावली. डाॅक्टरांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लष्कराचीही मदत घेण्यात येतआहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीरेन सिंह यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून बचाव कार्याची माहिती घेतली.  गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारतात प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन व दरडी काेसळण्याच्या घटना घडत आहेत. 

नदीचा प्रवाह अडलाढिगाऱ्यामुळे इजाई नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे तेथे बंधाऱ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.हा बंधारा फुटल्यास नदीपात्राच्या आजुबाजूच्या गावांमध्ये भीषण पूर येऊ शकताे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे. 

टॅग्स :SoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान