शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

१३ प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित; महाराष्ट्राला आहे केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:02 IST

केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये  परिवेश ही ऑनलाईन एक खिडकी सुरू केल्यानंतरही राज्य आणि केंद्रीय स्तरावरही प्रलंबित प्रकल्पांची संख्या वाढत आहे.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  महाराष्ट्राचे १३ प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. केरळचे सर्वाधिक १५ प्रकल्प केंद्रीय  पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत.  १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण १०४  प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी रेंगाळून  पडले आहेत.

केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये  परिवेश ही ऑनलाईन एक खिडकी सुरू केल्यानंतरही राज्य आणि केंद्रीय स्तरावरही प्रलंबित प्रकल्पांची संख्या वाढत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पर्यावरण मंजुरीसाठी ३,९३७ प्रस्तावावर  सर्व राज्यांत राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणात कार्यवाही केली जाते. जोरदार प्रयत्न आणि धोरणात्मक पुढाकारामुळे केंद्र सरकारस्तरांवर प्रलंबित प्रकल्पांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे, असा दावा केंद्राने केला आहे.  पर्यावरण मंजुरीसाठी केंद्रीय स्तरांवरील प्रकल्पांसाठी मूल्यामापनासाठी  तज्ज्ञ मूल्यांकन समितीची महिन्यात दोनदा बैठक घेण्यात येते. पंतप्रधान कार्यालयही स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

काेणत्या राज्यातील कीती प्रकल्प प्रलंबित?महाराष्ट्र, पंजाब (४) , ओडिशा (७), छत्तीसगढ (७) या राज्यांना पर्यावरणीय मंजुरीसाठी   ताटकळत राहावे लागते. विरोधी पक्षशासित केरळचे १५ प्रकल्प केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहेत. तथापि,  भाजपशासित गुजरात (१३), हरयाणा (११), उत्तर प्रदेश (६) आणि  अन्य राज्यही पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.