शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपीए’च्या तुलनेत आता महाराष्ट्रात १२४ टक्के अधिक रेल्वे लाइन, मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय; राज्याला दिलेला निधीही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:58 IST

Indian Railway: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. वर्ष २००९-२०१४ दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकीर्दीत रेल्वेमार्ग कार्यान्वित होण्याची ही कामगिरी १२४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.२०१४-२०२१ या कालावधीत ३१० ते ६२२ टक्के अशी थेट वृद्धी आहे. हा आश्चर्यजनक तपशील रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांच्यासह इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली. 

आकडे काय सांगतात?- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी वर्ष २०२१-२०२२मध्ये सर्वाधिक ८,५४७ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले. ही तरतूद सरासरी वार्षिक खर्चाच्या तरतुदीच्या ६३० टक्क्यांपेक्षा जास्त होती.- वर्ष २००९-२०१४ दरम्यान हीच रक्कम दरवर्षी १,१७१ कोटी रूपये होती. वर्ष २०१९-२०२० दरम्यान ७,२८१ कोटी रूपये दिले गेले. ही रक्कम २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी तरतुदीच्या ५२२ टक्क्यांपेक्षाही जास्त होती.- वर्ष २०२१-२०२२ कालावधीत ६,७०० कोटी रूपये खर्च केले गेले. ही तरतूद २००९-२०१४ दरम्यानच्या वार्षिक सरासरी रकमेच्या तुलनेत ४७२ टक्के जास्त होती.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार