शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:58 IST

बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

जलपायगुडी : पश्चिम बंगालमध्ये जलपायगुडी जिल्ह्यात दोहोमोनी येथे गुरुवारी बिकानेर एक्स्प्रेसचे बारा डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत तसेच जखमी व्यक्तींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते, पण अंधारामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. ही रेल्वेगाडी बिकानेरहून गुवाहाटीला चालली होती. पोलिसांनी सांगितले की, रुळावरून घसरलेल्या बारा डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. त्यातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे