शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१२... करवाही... बावनथडी... जोड...०१

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

-----------चौकट----------

-----------चौकट----------
पिण्याच्या पाण्याची समस्या
पुनर्वसितस्थळी प्रकल्पग्रस्तांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. वास्तवात तिथे पिण्याच्या पाण्याची प्रभावी सुविधा नाही. या ठिकाणी प्रशासनाने बोअरवेल खोदून हॅण्डपंप बसविले आहेत. सर्व बोअरवेल कोरडे पडल्याने हॅण्डपंप निकामी झाले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना शेतातील विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. या पाण्याचे ना शुद्धीकरण केले जात नाही त्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात. रस्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
--------चौकट----------
विजेचे खांब केवळ देखाव्यासाठी
या पुनर्वसितस्थळी विद्युत पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही जोडण्यात आल्या. मात्र, पथदिवे कधीच प्रकाश देताना दिसून येत नाही. कारण बहुतांश ठिकाणचा वीजपुुरवठा वर्षभरापासून खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिलामुुळे ही समस्या उद्भवल्याचे महावितरण कंपनीचे अधिकारी सांगतात. या प्रकल्पग्रस्तांना दोन वेळचे जेवण दुरापास्त झाले असून, ते ग्रामपंचायत कर देतील कुठून, ग्रामपंचायतकडे उत्पन्नाचे प्रभावी साधन नसल्याने थकीत बिलाचा भरणा करायचा कसा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
***