शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना ११५ टक्के महागाई भत्ता

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

मुंबई - केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यामध्ये ८ टक्के वाढ केली आहे. आतापर्यंत हा भत्ता १०७ टक्के होता. आता तो ११५ टक्के असेल, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबई - केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यामध्ये ८ टक्के वाढ केली आहे. आतापर्यंत हा भत्ता १०७ टक्के होता. आता तो ११५ टक्के असेल, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
ही वाढ रोखीने देण्यात येणार असून ती १ जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यात वाढ मिळाली की ती महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जशीच्या तशी लागू केली जाते. त्या प्रमाणे ही वाढ राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही लवकर लागू होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता १०० टक्क्यांवरून १०७ टक्के करण्यात आला होता. ही वाढ राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना फेब्रुवारीच्या वेतनापासून लागू करण्यात आली होती. जुलै ते जानेवारी अशा सात महिन्यांची थकबाकी देण्याचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)
--------------------------------