शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्याचे ११ प्रकल्प केंद्राकडून मंजूर! प्रत्येक योजना ५ हजार कोटी रुपयांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 06:18 IST

नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत महाराष्ट्रातील ११ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने वर्षानुवर्षे हिरवा कंदील न दिल्याने या प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडले होते. या प्रकल्पांना प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत महाराष्ट्रातील ११ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने वर्षानुवर्षे हिरवा कंदील न दिल्याने या प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडले होते. या प्रकल्पांना प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.रस्तेबांधणी, रेल्वे, पोलाद, ऊर्जा, कोळसा, नदीखोरे, पायाभूत सुविधा या क्षेत्रांशी संबंधित ६८ महत्त्वाच्या प्रकल्पांना गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने मंजुरीच दिलेली नव्हती. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. त्या खालोखाल गुजरात (८), आंध्र प्रदेश (७), तेलंगणा (५) व अन्य राज्यांतील प्रकल्पांचा समावेश होता.यापैकी बहुतेक प्रकल्पांना गेल्या १० वर्षांपासून मंजुरी देण्याचे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने टाळले होते.आॅनलाइन परवानगी प्रक्रियाविविध विकास प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण व वन खात्याची त्वरेने परवानगी मिळावी, म्हणून त्या खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्यासाठी आॅनलाइन प्रक्रियाही सुरू केली आहे.हे आहेत प्रकल्प : १) राष्ट्रीय महामार्ग-२११वरील येडशी ते औरंगाबाद दुपदरी रस्त्याचे चौपदरी २) जेएनपीटी बंदरातील रेल्वेमार्ग दुहेरी करणे ३) एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकला सीआरझेड परवानगी ४) डीएमआसीद्वारे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन औद्योगिक वसाहत प्रकल्प ५) मुंबईत महमद अली रोडवर बुºहाणी उन्नयन प्रकल्पाचा पुनर्विकास ६) नवीन बांधकाम प्रकल्प व औद्योगिक वसाहतींचा विकास ७) आॅटोलाइन इंडस्ट्रियल पार्क्सतर्फे उभारण्यात येणारे विशेष टाउनशिप प्रकल्प ८) शिरपूर येथील उपसा जलसिंचन प्रकल्प व नदीवरील जलविद्युत प्रकल्प ९) जेएसडब्ल्यू स्टीलच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची क्षमता ५ एमटीपीएवरून १० एमटीपीए वाढविणे, तसेच ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ३०० मेगावॅटवरून ६०० मेगावॅट करणे १०) उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेडतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गावात उभारायच्या पोलाद प्रकल्पाची क्षमता ३ एमटीपीएपर्यंत वाढविणे ११) सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद प्रकल्पाचा विस्तार.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र