शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

कृषी मंत्रालयाने तयार केला १०० दिवसांचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:11 IST

कृषी मंत्रालयाने नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. ज्या सव्वासात कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी नोंदणी नसल्यामुळे मिळू शकलेला नाही, त्यांना आता आचारसंहिता संपताच नोंदणी करून उर्वरित पावणेपाच कोटी शेतकऱ्यांप्रमाणे लाभान्वित करण्यात येणार आहे.कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन १०० दिवसांच्या कामकाजाचा अजेंडा तयार केला आहे. सॉईल हेल्थ कार्ड योजनेबरोबरच इनाम योजनेवरही काम केले जात आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांची बाजार समितीत नोंदणी करून पिकाची खरेदी किमान आधारभूत किमतीने करण्याचा मार्ग मोकळा होईल. याशिवाय ग्रामीण भागातील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांशी त्यांच्याच भाषेतून संवाद साधून दुप्पट लाभ देणाºया पीक योजनांचा लाभ देण्यासाठी जागरूकता कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.