शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारतात 10 लाख चिनी हेर, प्रत्येक हालचालीवर ड्रॅगनची नजर, सरकार सतर्क, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:51 IST

China CCTV Spy in India : बीजिंग 'मेड इन चायना' सीसीटीव्हीद्वारे भारताच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

नवी दिल्ली : चीनच्या कुरापती दिवसेंदिवस समोर येत आहेत. दरम्यान,  सीसीटीव्हीच्या रूपात चीनचेभारतात जवपास 10 लाख हेर आहेत. त्याद्वारे चीन देशातील सर्व हालचालींवर नजर ठेवत आहेत. चीनच्या या दृष्टिकोनावर केंद्र सरकारचे आयटी मंत्रालय लक्ष ठेवून आहे. बीजिंग 'मेड इन चायना' सीसीटीव्हीद्वारेभारताच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

एका अंदाजानुसार, देशात 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, जे सायबर सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. स्वस्त असल्याने भारतात चिनी सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात, मात्र केंद्रीय यंत्रणांनी आता या प्रकरणी सावधगिरी बाळगली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी केवळ चीनकडून संभाव्य हेरगिरी लक्षात घेऊन त्यांच्या देशात बनवलेल्या सीसीटीव्हींवर कडक कारवाई केली आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस आमदार निनोंग इरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोक्याची भीती दाखवत देशात चीन निर्मित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. पासीघाट पश्चिम येथील आमदार निनोंग इरिंग यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लोकांमध्ये आपल्या घरात चिनी सीसीटीव्ही कॅमेरे न वापरण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची सूचना केली.

गरजेनुसार सीसीटीव्ही डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वदेशी क्लाउड-आधारित सर्व्हर सुरू करण्याचा विचार सरकार करू शकते, असे निनोंग इरिंग यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "आयटी क्षेत्रातील भारताचा पराक्रम पाहता, आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या या धोक्याचा सामना करण्यास सक्षम आहोत." दरम्यान, एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत निनोंग इरिंग म्हणाले की, देशात वापरण्यात येणारे चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बीजिंगमध्ये 'डोळे आणि कान' म्हणून वापरले जाऊ शकतात.

टॅग्स :chinaचीनcctvसीसीटीव्हीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी