शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

्रपान १/ दोन प्राध्यापकांना अटक

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

रुरकी आयआयटीच्या

रुरकी आयआयटीच्या
दोन प्राध्यापकांना अटक
डेहराडून: उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात अलकनंदा नदीवर बांधण्यात येत असलेला एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आयआयटी रुरकीच्या दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली.
हरिद्वारच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्विटी अग्रवाल यांनी सोमवारी ही माहिती दिली. संबंधित दुर्घटनेत एका अभियंत्यासह आठ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आयआयटी रुरकीच्या सिव्हिल इंजिनिअर विभागात कार्यरत प्रोफेसर विपुल प्रकाश आणि विजय कुमार गुप्ता या दोघांना रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.
टिहरी जिल्ह्याच्या चौरास भागात अलकनंदा नदीवर बनवण्यात येणार्‍या पुलाचे डिझाईन याच दोन प्रोफेसर्सनी तयार केले होते. मात्र २०१२ मध्ये बांधकाम सुरू असतानाच हा पुल खचला आणि यात एका अवर अभियंत्यासह आठ जण मृत्युमुखी पडले होते. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या दोन कंपनीच्या मालकांना गत गुरुवारीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल या दोन प्राध्यापकांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढले गेले होते. पोलिसांनी त्यानुसार राहत्या घरातून त्यांना अटक केली. (वृत्तसंस्था)