शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

चिंचोडी बुद्रुक बंधाऱ्यावर महिलांच्या हस्ते जलपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:54 IST

जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

येथील बेंद नाल्याच्या खोलीकरणाचे काम प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने येथील गाळ शेतक-यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे वाहून नेला व परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात तयार केल्यामुळे शेती पिकाखाली आली. सदर पाण्याचा परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्यामुळे चिचोंडी परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत. शिवयोध्दा सोशल फाउंडेशनचे कानिफनाथ मढवई,सरपंच रवींद्र गुंजाळ,महेश पाटील,श्रावण मढवई,सुभाष मढवई,अतुल कोकाटे,समाधान मढवई,नारायण मढवई,सुकदेव मढवई,राजेंद्र मढवई,प्रविण पाटील,नितीन मढवई, दत्तु मढवई, बबन मढवई, श्रीहरी मढवई, सागर मढवई, जयश्री मढवई, कल्पना मढवई, संगीता मढवई,अनुराधा मढवई आदी ग्रामस्थ जलपुजनप्रसंगी उपस्थित होते. युवा मित्रच्या येवला तालुका समन्वयक रूपाली वाघ व कृषी सहाय्यक शिंदे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

टॅग्स :Waterपाणी