शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:33 IST

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.शुक्रवारी दुपारनंतर सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली. वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यातील शहा येथे ३२ घरांची पडझड होऊन ग्रामपंचायतीचे सभागृहाचे तसेच दोन कांदा चाळीचे शेड उडून गेले.देवपूर येथे २१ घरांची किरकोळ पडझड झाली व वीज कोसळून एक बैल व दोन वासरू मयत झाले. चार पोल्ट्री शेड जोरदार वादळात जमीनदोस्त झाले. वावी येथेही २६ घरांची किरकोळ पडझड तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांची पडझड व ४ कांदा चाळीचे नुकसान झाले. पांढुर्ली येथे १५ घरे व १४ गोठ्यांची पडझड तर ७ शेडनेटचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात शनिवारी दुसºया दिवशीही पाऊस व वादळी वाºयाने धुळवड येथील ७ ते ८ घरांचे नुकसान झाले तसेच निवृत्ती रामनाथ आव्हाड यांचे घर कोसळून घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे वीज पडून शेतात बांधून ठेवलेला गोºहा मयत झाला तर रातीर येथे पाचटाचे झाप असलेल्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवण तालुक्यातील देवळी वणी आणि बिलवाडी गावात वादळी वाºयाने १० ते १५ घरांचे नुकसान झाले तसेच गावातील विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे वीज पडून शिवनाथ त्र्यंबक गावले यांची गाय मयत झाली तर वाकद येथे सखूबाई ज्ञानदेव गागरे यांचे पोल्ट्रीचे शेड वादळी वाºयात उडून गेले.(जोड आहे)जवान ठारइगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात विजेचा कडकडाट करीत पावसाने हजेरी लावली. घराकडे परतणारा दशरथ धोंडू ढवळे (२७) हा तरुण झाडाखाली उभा असताना अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मयत दशरथ हा मुंबई महापालिकेच्या अग्रिशामक दलात नोकरीस होता. सुटीनिमित्त तो गावी परतला होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNatural Calamityनैसर्गिक आपत्ती