शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पद्मनाम स्वामी समाधी स्थळावर शनिवारी यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:50 IST

विरगाव : संपूर्ण पंचक्र ोशीचे आराध्य दैवत पद्मनाम स्वामी यांच्या समाधी स्थळावर शनिवारी (दि.११) भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

विरगाव : संपूर्ण पंचक्र ोशीचे आराध्य दैवत पद्मनाम स्वामी यांच्या समाधी स्थळावर शनिवारी (दि.११) भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१७ व्या शतकापासून अखंडरित्या दरवर्षी होणाऱ्या भागवत सप्ताहाची सांगताही याच दिवशी महाप्रसादाने होणार असून या कार्यक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. विरगाव येथील कान्हेरी नदीकाठी पद्मनाम स्वामी यांची संजीवन समाधी आहे. पद्मनाम स्वामी यांनी समाजपयोगी संदेश देत १७ व्या शतकापासून या स्थळी भागवत सप्ताहाची सुरु वात केली. या स्थळावर शिवछत्रपतींनी सूरत स्वारीच्या वेळी थांबून मुक्काम केल्याचे शिलालेखही सापडतात. ग्रामीण भागात राहुन धर्मजागृतीसह संस्कृती रक्षणाचे काम पद्मनाम स्वामींनी या कालावधीत केले. आषाढ वद्य अमावस्या या दिवशी स्वामींनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. याच दिवसापासून यास्थळी अविरत भागवत सप्ताहाचे व यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत या स्थळाच्या विकासासाठी लाखो रूपयांचा निधी शासन स्तरावरु न मिळल्याने या स्थळाचे रूप पालटले आहे. या स्थळाकडे जाणाºया पायºया, भक्त निवास तसेच प्रसादालय हि कामे यातून पूर्ण करण्यात आली आहेत. याच बरोबर पद्मनाभ स्वामी मित्र मंडळ, ग्रामपंचायत व लोकसह भागाच्या माध्यमातूनही या स्थळी कामे झाल्याने या धार्मिक स्थळाचा विकास होण्यास मोठी मदत झाली आहे.

टॅग्स :Fairजत्रा