शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जादा दराने गहु बियाणे प्रकरणी लेखी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:00 IST

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

ठळक मुद्दे सायखेडा : शेतकऱ्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

यावेळी दिलेल्या निवेदनात सदर बियाणांची कृत्रिम टंचाई व अतिरिक्त भाववाढ ही थांबवावी तसेच प्रशासनाचे व शासनाचे धोरण यांचेवर कृषी विभागाचा खते व बियाण्यांच्या वितरणावर वचक नसल्याकारणाने व शासकीय प्रशासकीयांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे,तरी प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक त्वरित थांबवावी व यापुढे असे घडल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात शेतकरी दर्शन केंगे यांनी म्हटले आहेप्रशासनाने याबाबीची त्वरित दखल घेऊन या सर्व गोष्टींवर यापुढे नियमित देखरेख करणे गरजेचे असून मी शेतकरी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेने पुढे आलो आहे,- दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस, ता. निफाड.बियाणे कायदा १९६६ नुसार संबंधित दुकानदाराला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून तीन दिवसांत त्यांनी खुलासा सादर न केल्यास त्यानंतर परवाना निलंबित करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी