शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वनव्यवस्थापन समितीच्या वतीने बागलाणला जागतिक व्याघ्र दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:38 IST

कंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देउपस्थितांना आयुर्वेदिक वृक्षांचे रोपटे देवुन सन्मानीत करण्यात आले.

लोकमत न्युजनेटवर्ककंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.पर्यावरण संतुलनात वाघांचे अनन्य साधारण महत्व असुन अन्न साखळीतील वरच्यास्थानी वाघ येत असल्याने पर्यावरण संतुलनासाठी वाघांचे अस्तित्व गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानद वन्यजीव सरंक्षक अमीत खरे यांनी केले. तिळवण ता. बागलाण येथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या खरे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव समितीचे समन्वयक विकास देशमुख हे होते. उपस्थितांना निसर्ग मित्र व सामाजिक कार्यकर्ते दिलीप आहिरे यांच्या हस्ते आयुर्वेदिक वृक्षांचे रोपटे देवुन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी रमेश साठे, पर्यावरणवादी प्रा. शांताराम गुंजाळ, दिलिप अहिरे, राकेश घोडे, वनपाल जे. के. शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास सरपंच चिंधा पवार, उपसरपंच तुकाराम बच्छाव, अशोक गुंजाळ, तुळशीराम गुंजाळ, मधुकर जाधव, दिनेश गुंजाळ, वनपाल वैभव हिरे, अशोक शिंदे, वनरक्षक नवनाथ मोरे, प्रफुल पाटील, किशोर मोहिते, हरि अहिरे, दत्तात्रेय देवकाते, गौतम पवार, स्वाती सावंत, चारू तडीस, काशिनाथ हांडे आदी उपस्थित होते. (फोटो ३० कंधाणे)

टॅग्स :Tigerवाघforestजंगल