शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:30 IST

येवला येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

येवला : येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेशीम तंत्रज्ञान व संशोधन केंद्रातील वैज्ञानिक डॉ. उदय जावळी, शिवकुमार मुरगुड, बसवराज हरकल, प्रमोद कक्कनवार, रेशीम विकास अधिकारी श्री शंकर, सी. के. बडगुजर, शांतीलाल भांडगे, माधवराव खळेकर, येवला मर्र्चण्ट बँकेचे संचालक मनोज दिवटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उदय जावळी यांनी विणकर बांधवांना हातमाग व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, हातमाग व्यवसायात दक्षिण भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उत्पादने घेतली जातात. अशाच प्रकारे येवल्यातील विणकरांनी व्यवसायात नवीन तांत्रिक बदल केल्यास उत्पादनात वाढ होईल तसेच शारीरिक श्रमदेखील कमी होतील. हातमाग व्यवसायात हातमाग जकार्डकरिता नवीन आलेल्या लिफ्टिंग मशीनचे प्रात्यक्षिक विणकरांना दाखविण्यात आले. या मशीनचा उपयोग केल्यास विणकरांचे शारीरिक श्रम कमी होणार असून, भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधीपासून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मशीनचा जास्तीत जास्त विणकरांनी उपयोग करावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय