शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:30 IST

येवला येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

येवला : येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रेशीम तंत्रज्ञान व संशोधन केंद्रातील वैज्ञानिक डॉ. उदय जावळी, शिवकुमार मुरगुड, बसवराज हरकल, प्रमोद कक्कनवार, रेशीम विकास अधिकारी श्री शंकर, सी. के. बडगुजर, शांतीलाल भांडगे, माधवराव खळेकर, येवला मर्र्चण्ट बँकेचे संचालक मनोज दिवटे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उदय जावळी यांनी विणकर बांधवांना हातमाग व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, हातमाग व्यवसायात दक्षिण भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उत्पादने घेतली जातात. अशाच प्रकारे येवल्यातील विणकरांनी व्यवसायात नवीन तांत्रिक बदल केल्यास उत्पादनात वाढ होईल तसेच शारीरिक श्रमदेखील कमी होतील. हातमाग व्यवसायात हातमाग जकार्डकरिता नवीन आलेल्या लिफ्टिंग मशीनचे प्रात्यक्षिक विणकरांना दाखविण्यात आले. या मशीनचा उपयोग केल्यास विणकरांचे शारीरिक श्रम कमी होणार असून, भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधीपासून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मशीनचा जास्तीत जास्त विणकरांनी उपयोग करावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय