शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कामगार धोरणाला कामगारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:26 IST

नाशिक : शासनाच्या धोरणांचा निषेध व विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद कमर्चारी संघटनांची निदर्शने महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हा परिषद कमर्चारी महासंघ नाशिकच्या वतीने भोजनाच्या सुटीत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कंत्राटी तसेच पेन्शन योजनेबाबत अनेक मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या धोरणांचा निषेध व विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदपंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद कमर्चारी संघटनांची निदर्शने महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हा परिषद कमर्चारी महासंघ नाशिकच्या वतीने भोजनाच्या सुटीत निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या मार्गदशर्नाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नाशिकच्या वतीने कर्मचारीविरोधी धोरण मागे घ्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, लॉकडाऊन काळात कमर्चारी यांना संपूर्ण वेतन देणे, खासगी कंत्राटीकरण बंद करून कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी यांना सेवेत कायम करणे, विविध विभागांतील रिक्तपदे तत्काळ भरणे, कोविड-१९ योध्यांना सुरक्षिततेसाठी पुरेसे वैयक्तिक सुरक्षा उपकरण व इतर सुरक्षितता साधणे पुरविणे त्यांना विमा मुदतवाढ देणे, महागाई भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करून जुलै २०१९ पासून फरकासह महागाई भत्ता लागू करणे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरित रद्द करणे यांसह विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, उपाध्यक्ष सचिन विंचूरकर, रवींद्र आंधळे, रणजित पगारे, श्रीमती शोभा खैरनार, राज्य शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, शिक्षक समितीचे काळू बोरसे, जिल्हा परिषद परिचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विलास शिंदे, उदय लोखंडे, श्रीमती मंगला भवर, प्रमोद निरगुडे, नितीन मालुसरे, मंगेश केदारे, विक्रम पिंगळे, यासिन सय्यद, राजेश मोरे, विशाल हांडोरे, किशोर वारे आदी उपस्थित होते.कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी पाठपुरावा‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शासनाने आउटसोर्सिंगमार्फत भरती करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सप्टेंबरपर्यंत सदरच्या कर्मचाºयांना तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. मात्र कंत्राटदारामार्फत भरती न करता सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याचे माहिती महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर यांनी दिली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषद