शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जोरण येथे धरणातील गाळ काढण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 14:55 IST

जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकºयाच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येवून हा निर्णय हाती घेतला आहे.

जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकºयाच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येवून हा निर्णय हाती घेतला आहे.गेल्या अनेक वर्षापासुन या धरणातील गाळ उपसा केला नव्हता. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे धरणाची खोली कमी झाली होती व तसेच पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. धरणातील पाणी फक्त शेतकºयांना दोन तीन महिन्याचा फायदा होत व ऐन उन्हाळ्यात पाणी राहत नसल्याने जास्त दिवस पाणीसाठा राहत नव्हता तर येथील शेतकºयांच्या ही बाब लक्षात आली की. गाळ उपसा केला तर गाळ हा शेतीसाठी उपयुक्त ठरणार व धरणाची खोलीही वाढणार खोली वाढल्याने पाण्याचीही क्षमताही वाढणार आहे. त्यासाठी जोरण येथील शेतकºयांनी सार्वजनिक वर्गणी करु न जेसिबी , टॅक्टर यांच्या साह्याने धरणातील गाळ उपसा करण्यासाठी सुरवात केली आहे शासन दरबारी न शासनाचा कुÞठलाही निधी न घेता व कुठल्याही राजकीय पुढाºयाची मदत न मागता शेतकºयांनी स्वखर्चातून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेतले आहे .

टॅग्स :Nashikनाशिक