शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

ट्रकने चिराडल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 14:59 IST

या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.

संयज शहाणे,  लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : वडाळा गावातील गॅस गोदाम लगत अवजड ट्रकने चिराडल्याने दुचाकी स्वार महिला जागीच ठार झाली असून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.

पुणे- नाशिक महामार्गावरून सोमवारी (दि. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळा गावातून मुंबई महामार्गाकडे अवजड ट्रक (केए ३२ सी ६०२४) भरधाव वेगाने गॅस गोडाऊन लगतच्या रस्त्यावरून जात असताना दुचाकी (एमएच १५ एचव्ही ५९७०) ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार आम्रपाली ढेंगळे( रा. सुभाष रोड, देवळाली गाव, नाशिकरोड ) महिला जागीच ठार झाली. अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णवाहिकेतन रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी जमलेली गर्दी पोलिसांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आणखी किती बळी गेल्यानंतर वडाळा पाथर्डी रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुर केलेली अवजड वाहतूक बंद करणार असा सवाल केला.

टॅग्स :Accidentअपघात