शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
3
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
4
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
5
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
6
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
7
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
8
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
9
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
10
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
11
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
12
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
13
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
14
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
15
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
16
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
17
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
18
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
19
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
20
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

आरटीओ कॅम्प बंद केल्याने वाहनधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:10 IST

नांदगाव : येथील आर. टी. ओ. कॅम्प बंद केल्याने शेकडो वाहन धारकांची गैरसोय झाली असून बंद केलेला कॅम्प त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेचे भैयासाहेब चव्हाण यांनी केली आहे.

नांदगाव : येथील आर. टी. ओ. कॅम्प बंद केल्याने शेकडो वाहन धारकांची गैरसोय झाली असून बंद केलेला कॅम्प त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेचे भैयासाहेब चव्हाण यांनी केली आहे. कॅम्प बंद केल्याने वाहन धारकांना नोंदणीसाठी मालेगाव तालुक्यात टेहेरे येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यालयात जावे लागते. परंतु या कार्यालयात पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड किंवा इतर सुविधा नाहीत. सकाळी ११ वा. कार्यालयात गेलेल्या व्यक्तींना तीन ते चार तास आपला नंबर येईपर्यंत थांबावे लागते. नांदगाव येथे महिन्याला सुमारे २०० वाहनांची विक्र ी होत असते. शिवाय गाडीची नोंदणी झालेली नसतांना ४० किमी अंतरावर नोंदणीसाठी जात असलेल्या वाहनाला अपघात झाला तर विनाकारण नवीन समस्या उद्भवतात. जिल्ह्यात लहान गावांमध्ये आर. टी. ओ. कॅम्प होतात. या संदर्भात आर. टी. ओ. कडे निवेदन दिले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक