शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: November 11, 2014 00:50 IST

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव

नाशिक : शहरातील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकस्तंभ-रविवार कारंजा रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून, या पार्श्वभूमीवर येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता; मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत विरोधाच्या भूमिकेवर येथील मिळकतधारक व व्यापारी वर्ग ठाम असून, सोमवारी (दि. १०) झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्येही उपस्थितांनी रुंदीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला.विकास आराखड्यामध्ये रविवार पेठ रस्ता रुंदीकरण व कॉँक्रिटीकरणाचा प्रस्ताव असून, सुमारे पंधरा मीटरपर्यंत हा रस्ता विकास आराखड्यामध्ये दाखविण्यात आला आहे; मात्र दुतर्फा असलेली व्यापाऱ्यांची दुकाने व रहिवाशांची घरे यामुळे सद्यस्थितीत रस्ता केवळ आठ मीटरपर्यंत उपलब्ध असून, तोदेखील अशोकस्तंभ ते रविवार कारंजापर्यंत कमी अधिक असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जेवढा रस्ता उपलब्ध होईल तेवढ्या जागेचे अन्य सोयीसुविधांसाठी जागा सोडून कॉँक्रिटीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात के ली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने बैठकीमध्ये स्पष्ट केले. कॉँक्रिटीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारची सक्ती व्यापारी व रहिवाशांवर केली जाणार नाही. जेवढी जागा मिळेल त्या जागेवर रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात येईल. जर कोणी स्वेच्छेने जागा उपलब्ध करून दिली तर महापालिका संबंधितांचे स्वागत करेल व त्या ठिकाणी शक्य असल्यास कॉँक्रिटीकरण किंवा पेव्हर ब्लॉक बसविले जातील, असे माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी स्पष्ट केले. व्यापारी, मिळकतधारक व महापालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. यावेळी बहुसंख्य व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाला हरकत घेत विरोध दर्शविला, तर बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाचे समर्थन केले. (प्रतिनिधी)