शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:12 IST

विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देलासलगाव : ग्रामस्थांचा सवाल; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

लासलगाव : येथील झेंडा चौक, बाजारपेठ, शनिमंदिर यासह विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.परिसरात जेव्हा वीजवाहिनीमध्ये बिघाड होतो तेव्हा महावितरणचे कर्मचारीसुद्धा खांबवर चढण्यास घाबरतात. हे जीर्ण खांब बदलणे किंवा वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केलीआहे. गणपती विसर्जन मिरवणूक व धार्मिक उत्सव मिरवणूक मार्गावरील खांब गंजले आहेत. तसेच घरांजवळून सदर खांबांवरील वीजवाहिनी जाते. जीर्ण खांबांमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.दुर्घटना होण्यापूर्वी वितरण विभागाने खांब बदलावे किंवा वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी राहिवाशांनी केली आहे.काही ठिकाणी गंजलेले विद्युतखांब तशाच स्थितीत उभे असताना वाहिन्यांवर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामाकडेही महावितरण दुर्लक्ष करत आहे. या जीर्ण खांबांवर लगतच्या झाडांच्या फांद्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणची ही स्थिती आहे. जीर्ण विजेचे खांब बदलणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार