शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:48 IST

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

ठळक मुद्देसटाणा नाक्यावर स्वागत

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. भारती पवार यांचा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मालेगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालघरपासून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे तालुक्यातील सौंदाणे, टेहरे मार्गे मालेगावी आगमन झाले. अमेय लॉन्स येथे त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यावेळी मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यात्रेचे प्रास्ताविक केले. खासदार सुभाष भामरे यांनी केलेल्या कामांचा आराखडा दिला. ऑप्टिकल फायबर प्रकल्प झोडगे येथे सुरू होत असून त्यात ६ हजार स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. जि.प. सदस्य समाधान हिरे यांचेही भाषण झाले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, तालुका अध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील जि..प. सदस्य मनीषा पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, मुकेश झुणझुणवाला, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद पवार, सुधीर जाधव, सुवर्णा देसाई, सलीम पिंजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सटाणा नाक्यावर स्वागतमालेगावी सटाणा नाका भागात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगरप्रमुख मदन गायकवाड, दीपक पवार, नितीन पोफळे, दीपक गायकवाड,युवा गीते, राजेंद्र शेलार, नगरसेविका सुवर्णा शेलार आदींसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारBJPभाजपा