शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:48 IST

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

ठळक मुद्देसटाणा नाक्यावर स्वागत

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. भारती पवार यांचा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मालेगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालघरपासून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे तालुक्यातील सौंदाणे, टेहरे मार्गे मालेगावी आगमन झाले. अमेय लॉन्स येथे त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यावेळी मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यात्रेचे प्रास्ताविक केले. खासदार सुभाष भामरे यांनी केलेल्या कामांचा आराखडा दिला. ऑप्टिकल फायबर प्रकल्प झोडगे येथे सुरू होत असून त्यात ६ हजार स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. जि.प. सदस्य समाधान हिरे यांचेही भाषण झाले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, तालुका अध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील जि..प. सदस्य मनीषा पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, मुकेश झुणझुणवाला, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद पवार, सुधीर जाधव, सुवर्णा देसाई, सलीम पिंजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सटाणा नाक्यावर स्वागतमालेगावी सटाणा नाका भागात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगरप्रमुख मदन गायकवाड, दीपक पवार, नितीन पोफळे, दीपक गायकवाड,युवा गीते, राजेंद्र शेलार, नगरसेविका सुवर्णा शेलार आदींसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारBJPभाजपा