शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

नगरसुल येथील आठवडे बाजार उन्हामुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 6:58 PM

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.

ठळक मुद्देनगरसुल : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळची झळ

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.दुकानदार दुकान मांडुन गप्प बसलेली दिसत होती. नगरसुल आठवडे बाजार हा येवल्यानंतर अंदरसुल प्रमाणे मोठा भरतो नगरसुल गावाला बर्याच खेड्याचा संपर्क असल्याने आठवडे बाजार हा खुप मोठा भरतो तो दुसरी परंतु सद्य उन्हाची तिव्रता जास्त जानवर असल्याने चार साडे चार नंतर बाजार भरतांना दिसतो तो उशिरा पर्यंत दिसतो.येवला तालुक्यातील पुर्व-उत्तर भागातील खेडोपाड्यामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात पिकविला जात असल्याने आणि दुर्दैवाने ह्याच भागात पावसाने ओढ दिल्याने भाजीपाला उत्पन्न कमी झाले आहे.या भागात गेल्या तीन चार वर्षांपासुन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, मजुरांना हाताला काम नाही. परीणामी मजुरांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम बाजर पेठावर पडला. ह्या नगरसुल आठवडे बाजारात सर्व भाजीपाला हा बाहेरु न येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेदिवस वाढत चालले आहेत. वांगी, भेंडी, मिरची, गवार, कोबी, फ्लावर, शेवगा, दोडका, गिलके आदींचे भाव वाढले असून पाले भाज्यांसाठी पंधरा रु पयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. तर कारले, गवार दिसेनासे झाली आहे.(फोटो २३ नगरसुल)