शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीकडून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:43 IST

सिन्नर : पाऊस लांबल्याने पाणीबाणीचे संकट गडद होत आहे. जलसंधारण विभागाने एमआयडीसीला ३१ जुलैपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सिन्नर : पाऊस लांबल्याने पाणीबाणीचे संकट गडद होत आहे. जलसंधारण विभागाने एमआयडीसीला ३१ जुलैपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने शनिवार (दि.२२) पासून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत निमाचे सिन्नरचे पदाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, स्टाईसचे अध्यक्ष व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. दारणा नदीवरील सोडण्यात आलेले आवर्तन २२ मे रोजी बंद करण्यात आले आहे. सोडलेले पाणी मान्सून लाबण्याची किंवा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेवून ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे उपअभियंता जे. सी. बोरसे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सिन्नरच्या सरदवाडी भागातील उपनगरांना याची झळ सोसावी लागणार आहे. पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी केले आहे.

टॅग्स :Waterपाणी