शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एमआयडीसीकडून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:43 IST

सिन्नर : पाऊस लांबल्याने पाणीबाणीचे संकट गडद होत आहे. जलसंधारण विभागाने एमआयडीसीला ३१ जुलैपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सिन्नर : पाऊस लांबल्याने पाणीबाणीचे संकट गडद होत आहे. जलसंधारण विभागाने एमआयडीसीला ३१ जुलैपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने शनिवार (दि.२२) पासून दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत निमाचे सिन्नरचे पदाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, स्टाईसचे अध्यक्ष व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. दारणा नदीवरील सोडण्यात आलेले आवर्तन २२ मे रोजी बंद करण्यात आले आहे. सोडलेले पाणी मान्सून लाबण्याची किंवा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेवून ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे उपअभियंता जे. सी. बोरसे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सिन्नरच्या सरदवाडी भागातील उपनगरांना याची झळ सोसावी लागणार आहे. पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी केले आहे.

टॅग्स :Waterपाणी