शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

ठाणगावला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:57 IST

येवला तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ठाणगाव गावाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मागील ग्रामपंचायत सरपंच गणपत भवर व सदस्य मंडळाच्या वतीने पाठपुरावा करून सुमारे पन्नास लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. त्यानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून सुमारे पाच किलोमीटर पाइपलाइन तसेच गावांतर्गत पूर्ण पाइपलाइन करण्यात आली आहे; परंतु विहिरीचे काम अद्यापही करण्यात न आल्याने पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामस्थ कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई