शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राजापूर येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:17 IST

येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राजापूर येथे अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, हवा लदार वस्ती, भैरवनाथ वस्ती आदी वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. राजापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने राजापूरसह वाड्या-वस्त्यांना टॅँकरसुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.  उन्हाळ्याच्या अखेरचे तीन महिने राजापूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. राजापूर हे गाव येवला तालुक्याच्या पूर्वकडे डोंगरमाथ्यावर आहे. दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने येथील शेतकºयांना पशुधनही पाळता येत नाही. जनेतला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही येथील भीषणता आहे. त्वरित टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी राजापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी