शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राजापूर परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:23 IST

येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे व कूपनलिकेचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ हैराण : टँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे व कूपनलिकेचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लवकरच राजापूर गावासाठी वडपाटी येथून पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे. सध्या नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे पाणी आटल्याने राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून वर्षभरापासून राजापूर व वाड्या-वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे; परंतु वाड्या-वस्त्यांवरदेखील पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे. गावातील वनविभागाच्या हद्दीतील विहिरीत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या ठिकाणाहून ग्रामस्थ पाणी घेऊन जात आहे.राजापूर गाव व वाड्या-वस्त्या या मोठ्या असल्याने एका टॅँकरच्या खेपेमध्ये गावची व वस्तीवर राहणाºया नागरिकांची तहान भागत नाही. या ठिकाणी बºयाच पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या; मात्र एकही योजना यशस्वी झाली नाही. या गावाला निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते आणि भरपूर पाऊस होत नाही. त्यामुळे नदी, नाले व बंधारे कोरडेठाक राहतात, त्यामुळे येथे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई