शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

शेतीसाठी पाण्याचे आरक्षण

By admin | Updated: November 25, 2015 23:18 IST

दिंडोरी तालुका : नियोजन करण्याची गरज

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील धरणांचे पाणी पिण्याबरोबरच शेतीच्या सिंचनासाठी आरिक्षत करण्यात आले असून, याबाबत सर्वसंमतीने योग्य ते नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करत शेती वाचिवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. दिंडोरी तालुक्यातील धरणातील हक्काचे पाणी शेतकऱ्यांसाठी मिळावे यासाठी मुंबई येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिंडोरी तालुक्यातील धरणाचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, सर्व धरणातून शेतीसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध पाणलोट क्षेत्रातील पाणी साठा शेतकऱ्यांना वापरण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे असेही आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे तसेच तालुक्यातील विविध गावांचे सार्वजनिक पाणीपुरवठा याबाबतही नियोजन करण्यात आले असून, विविध रखडलेल्या पानियोजानांना चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वच धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्यानेशेतकऱ्यांना लाखो रु पये कर्ज काढून उभ्या केलेल्या द्राक्षबागांसह शेती कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता. शेतकऱ्यांची आपले वाट्याला येणारे हक्काचे पाणी मिळावी ही मागणी होती याबाबत आमदार झिरवाळ यांनी शेतकऱ्यांची बाजू पालकमंत्री यांचेपुढे मांडत ती मान्य करून घेतली आहे. त्याबरोबरच मांजरपाडासह विविध वळण योजनांचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी करत पाणी उपलब्धता दाखले देत विविध साठवण बंधारे वळण बंधारे यांना परवानगी देण्याची तसेच विविध बंधारे दुरूस्ती धरणातील गाळ काढण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली असून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत सकरात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)