शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतीसाठी पाण्याचे आरक्षण

By admin | Updated: November 25, 2015 23:18 IST

दिंडोरी तालुका : नियोजन करण्याची गरज

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील धरणांचे पाणी पिण्याबरोबरच शेतीच्या सिंचनासाठी आरिक्षत करण्यात आले असून, याबाबत सर्वसंमतीने योग्य ते नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करत शेती वाचिवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. दिंडोरी तालुक्यातील धरणातील हक्काचे पाणी शेतकऱ्यांसाठी मिळावे यासाठी मुंबई येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिंडोरी तालुक्यातील धरणाचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, सर्व धरणातून शेतीसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध पाणलोट क्षेत्रातील पाणी साठा शेतकऱ्यांना वापरण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे असेही आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे तसेच तालुक्यातील विविध गावांचे सार्वजनिक पाणीपुरवठा याबाबतही नियोजन करण्यात आले असून, विविध रखडलेल्या पानियोजानांना चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वच धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्यानेशेतकऱ्यांना लाखो रु पये कर्ज काढून उभ्या केलेल्या द्राक्षबागांसह शेती कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता. शेतकऱ्यांची आपले वाट्याला येणारे हक्काचे पाणी मिळावी ही मागणी होती याबाबत आमदार झिरवाळ यांनी शेतकऱ्यांची बाजू पालकमंत्री यांचेपुढे मांडत ती मान्य करून घेतली आहे. त्याबरोबरच मांजरपाडासह विविध वळण योजनांचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी करत पाणी उपलब्धता दाखले देत विविध साठवण बंधारे वळण बंधारे यांना परवानगी देण्याची तसेच विविध बंधारे दुरूस्ती धरणातील गाळ काढण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली असून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत सकरात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)