शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केटीवेअरमुळे आंबेवासीयांचा सुटला पाणीप्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 19:33 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिक व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून पेठ तालुक्यातील शिवशेत व आंबे या गावांना जोडणाऱ्या नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आल्याने या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

पेठ : रोटरी क्लब आॅफ नाशिक व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून पेठ तालुक्यातील शिवशेत व आंबे या गावांना जोडणाऱ्या नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आल्याने या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.  पावसाळ्यात मुसळधार पडणारा पाऊस नदी नाल्यातून वाहून जात असल्याने उन्हाळ्यात या परिसरातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होत असे. तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार यांच्या मध्यस्थीने रोटरी क्लब व महिंद्रा कंपनीच्या सामाजिक दायित्वातून आंबे गावाजवळील नदीवर चेक डॅमचे काम सुरू करण्यात आले. अवघ्या चार महिन्यात या बंधाºयाचे काम पूर्ण करून पावसाळ्यात हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. महिंद्राचे नाशिक युनिटचे प्रदीप देशमुख यांच्या हस्ते या बंधाºयाचे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी सीएसआर प्रमुख रमाकांत, राधेय येवला, संजय लिंगायत, अश्विन पाटील, सचिन जाधव, श्रीनाथ भालेराव, गजानन पेंडसे, सुनील सावंत, मुग्धा लेले, श्रेया कुलकर्णी, विवेक जायखेडकर, भारत माळगावे, हिरामण शेवरे, रंगनाथ महाले, गुलाब पवार, गणपत गायकवाड, हेमराज राजपूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणी