शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

राष्टय भोई समाज युवा मंचचे जलआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:37 IST

राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते.

पंचवटी : राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते.  सोमवारी सकाळी १० वाजता जुने नाशिक अमरधामरोडवरील श्री शितळादेवी मंदिर येथून पायी मोर्चाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा गंगाघाटावरील खंडोबा महाराज मंदिरापर्यंत नेण्यात येऊन नंतर भोई समाजाच्या बांधवांनी गोदावरी नदीत पाण्यात उतरून हमारी मांगे पुरी करो नही तो खुर्ची खाली करो, भोई समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.  भोई समाजाच्या समस्या मांडणारा एकही आमदार तसेच खासदार नाही. त्यामुळेच समाजाच्या विविध अडचणी वाढत आहेत त्याची शासनाने दखल घ्यावी यासाठी हे जलआंदोलन करण्यात आले. राज्यभरात सुमारे ६० लाख भोई समाजबांधव असून, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे.  या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर खैरमोडे, प्रदेश सरचिटणीस तुषार सोटोटे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष नीलेश शिवदे, जिल्हाध्यक्ष नीलेश वाडिले, युवा मंचचे महासचिव राजेश मोरे, कार्याध्यक्ष उत्तम घटमाळे, शहरअध्यक्ष सागर ठाकरे, महिला मंच उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष सुजाता फुलपगारे, जिल्हाध्यक्ष धनश्री ढोले आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या जलआंदोलनात सहभागी झाले होते.शासनदरबारी समस्या मांडणारभोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी परवानगी देऊन ठेकेदारी पद्धत रद्द करावी व महानगरपालिका क्षेत्रातील व इतर विभागांत वर्षानुवर्षे चने फुटाणे व मच्छीमार व्यवसाय करणारे अधिकृत करण्यात यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भोई समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी आमदार सीमा हिरे यांनी आंदोनलकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक