शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:58 IST

ठाणगाव- तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव येथे युवा मित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.

युवा मित्र संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना गावातील भूजल पातळीत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.पाणी वापर संस्थेचे महत्त्व, नियोजन व व्यवस्थापन, जबाबदारी तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात भर पाडता येईल याची माहिती लोणारे यांनी ग्रामस्थांना दिली.महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेत युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या जलसमृध्दी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली जलस्त्रोतांमधील गाळ काढण्याची प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये युवा मित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउंडेशनमार्फत पोकलेन मशीन, महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातून बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक करण्यात येणार आहे. गावातील पाणी वापर व नियोजन याबाबतचा विकास आराखडा उपस्थित ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच नामदेव शिंदे, संस्थेचे क्षेत्र समन्वयक वैभव आव्हाड, ए. टी. शिंदे, विजय शिंदे, संजय काकड, देवराम भोर, सोमनाथ शिंदे, सोपान शिंदे, रामनाथ शिंदे, आनंदा गुंड, उल्हास काकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी