शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 17:58 IST

ठाणगाव- तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव येथे युवा मित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.

युवा मित्र संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना गावातील भूजल पातळीत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.पाणी वापर संस्थेचे महत्त्व, नियोजन व व्यवस्थापन, जबाबदारी तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात भर पाडता येईल याची माहिती लोणारे यांनी ग्रामस्थांना दिली.महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेत युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या जलसमृध्दी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली जलस्त्रोतांमधील गाळ काढण्याची प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये युवा मित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउंडेशनमार्फत पोकलेन मशीन, महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातून बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक करण्यात येणार आहे. गावातील पाणी वापर व नियोजन याबाबतचा विकास आराखडा उपस्थित ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच नामदेव शिंदे, संस्थेचे क्षेत्र समन्वयक वैभव आव्हाड, ए. टी. शिंदे, विजय शिंदे, संजय काकड, देवराम भोर, सोमनाथ शिंदे, सोपान शिंदे, रामनाथ शिंदे, आनंदा गुंड, उल्हास काकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी