शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:40 IST

मनमाड : नार पारच्या पाण्यासाठी शेतकरी लॉँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देता राज्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील पेठ सुरगाणा या भागातून नार पार, पिंजाळ, दमणगंगा, ताण बाण आदी नद्यांचे पाणी वाहून अरबी समुद्रात जाते. केंद्र शासनाच्या चितळे आयोगाने सर्वेक्षण करून समुद्रात वाहून जाणारे १५७ टीएमसी पाणी नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांना दिल्यास हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याबरोबरच मराठवाडा व नगर जिल्ह्यालाही या पाण्याचा फायदा होणार आहे. मात्र महाराष्टÑ शासन, गुजरात सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार होत असून राज्यातील वाहून जाणारे १५७ टीएसी पाणी गुजरात राज्याला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी किसन सभेने २० फेबृवारीपासून नाशिक ते मुंबई असा लॉँगमार्च काढला आहे. राज्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या या लॉँगमार्चला पाठिंबा व्यक्त करून राज्याला पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे पुंडलीक कचरे, रमेश खरे, निवृत्ती खालकर, परशराम शिंदे, योगेश बोदडे, रामदास पगारे, अशोक परदेशी, भाऊसाहेब अहेर आदी सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी