शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाणी वाचवा संदेश उपक्रम प्रेरणादायी : सागरानंद स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

कालभैरवनाथ कावडयात्रेतून पाणी वाचवा हा संदेश देण्याचा वडनेरकरांचा उपक्र म इतरांना प्रेरणादायी आहे. धार्मिकता डोळसपणे जोपासत सामाजिक उपक्र म राबविल्यास समाज व धर्म यांचे कल्याण होते. कावडयात्रेतून एकसंधपणा व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. धर्म कधीच वाईट शिकवत नाही, असे मत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत सागरानंद स्वामी यांनी कालभैरवनाथ कावडयात्रा शुभारंभ करताना व्यक्त केले.

वडनेरभैरव : कालभैरवनाथ कावडयात्रेतून पाणी वाचवा हा संदेश देण्याचा वडनेरकरांचा उपक्र म इतरांना प्रेरणादायी आहे. धार्मिकता डोळसपणे जोपासत सामाजिक उपक्र म राबविल्यास समाज व धर्म यांचे कल्याण होते. कावडयात्रेतून एकसंधपणा व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. धर्म कधीच वाईट शिकवत नाही, असे मत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत सागरानंद स्वामी यांनी कालभैर वनाथ कावडयात्रा शुभारंभ करताना व्यक्त केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर होते. ‘आम्ही वडनेरकर’च्या वतीने वडनेरभैरवचे ग्रामदैवत कालभैरवनाथ जोगेश्वरीमाता यात्रोत्सवाच्या घटस्थापनेनिमित्त युवावर्गाच्या वतीने त्र्यंबक ते वडनेरभैरव अशी कावड पदयात्रा काढण्यात येत असते.  त्र्यंबक येथील म्हाळसामाता मंदिर परिसरात गंगाजल आणून त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जलपूजन सागरानंद यांच्या हस्ते, तर भैरवनाथ प्रतिमापूजन नगरसेवक विष्णू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष गायधनी, शिल्पकार मानसिंह ढोमसे उपस्थित होते.  यावेळी त्र्यंबकच्या मुख्य रस्त्यावरून सजविलेल्या रथातून गंगाजल कावडयात्रा मिरवणूक काढण्यात आली. जय मल्हार वाघे मंडळ यांनी भैरवनाथांची गाणी म्हटली. सागरानंद महाराज यांचा सत्कार योगेश निखाडे यांनी, नगराध्यक्ष लोहगावकर यांचा सत्कार आबा पवार यांनी, गायधनी यांचा सत्कार दिलीप भालेराव यांनी, तर नगरसेवक धोबडे यांचा सत्कार नितीन कोपरे यांनी केला. सागरानंद स्वामी, लोहगावकर यांनी पाणी वाचविण्यासाठी व जनजा गृतीसाठी कावडयात्रा उपक्र माचे भाषणात स्वागत केले. कालभैरवनाथ यांना या पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी