शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आदिवासी शाळेत ‘वॉटर बेल’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 14:39 IST

पेठ - तालुक्यातील गढईपाडा येथील प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ हा नवीन उपक्र म सुरू करण्यात आला आहे. केरळ राज्याच्या ...

ठळक मुद्देमंत्र आरोग्याचा : पाणी पिण्याचे महत्व शिक्षकांनी केले विशद

पेठ - तालुक्यातील गढईपाडा येथील प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ हा नवीन उपक्र म सुरू करण्यात आला आहे.केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय वेळात मुलांना दिवसभरातून लहान सुटी, मोठी सुटी दिली जाते. त्यामध्ये आता एका नव्या सुटीची भर टाकण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याची आठवण करून देण्यासाठी शाळेची घंटा वाजवली जाते. घंटा वाजल्यावर मुले एकत्रित बसून पाणी पितात. यामुळे मुलांना भरपूर पाणी पिण्याची सवय लागली असून उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे असल्याचे शिक्षक मनोहर जाधव यांनी स्पष्ट केले. गढई पाड्याच्या या अभिनव उपक्र माचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव यांनी कौतूक केले.----------------------शाळेत येणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होते. पुरेशा प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते म्हणून शाळेत मुलांसाठी जेवणाबरोबर पाणी पिण्यासाठी स्वतंत्र घंटा दिली जाते. या उपक्र माची मुलांना एक चांगली सवय लागली असून स्वत: बरोबर घरातील सदस्यांपर्यंत मुले हा संदेश पोहच करतात.- मनोहर जाधव, शिक्षक, गढईपाडा

टॅग्स :Nashikनाशिक